Breaking News

Recent Posts

एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पामुळे मिळाला चार युवकांना रोजगार

एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पामुळे मिळाला चार युवकांना रोजगार वर्धा जिल्हा प्रतिनिधी: एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प व दिलासा संस्था घाटंजी. यांच्या अंतर्गत  गेल्या 3 वर्षांपासून  आर्वी तालुक्यातील पांजरा, सुकळी, उमरी, भादोड, बोथली, या गावांमध्ये आदर्श गावाचे काम सुरू आहे , यामध्ये प्रकल्प गावातील युवकांना रोजगार कसा प्राप्त होईल हा सुद्धा विचार करीत असते, याच अनुषंगाने , मागील काही दिवसात बोथली येथील 7 युवकांना …

Read More »

कोविड-१९ ची दहशत षड्यंत्र तर नाही ना ?

सद्या सर्वत्र एकाच दहशतवादाची चर्चा ऐकायला मिळते,ती म्हणजे कोरोना.यामध्ये नेमकी सत्यता काय आहे ? यावर आजही बहुतांश तज्ञाचे एकमत नाही, मात्र याबाबत सोशीयल मिडिया,वृत्तपत्र तथा इलेक्ट्रॉनिक मिडिया मध्ये अग्रक्रमाने कोविडची दहशत निर्माण करणारे  लिखाण व बातम्या दिसतात,ज्यांना वैद्यकीय वा वैज्ञानिक क्षेत्राचे अल्प ज्ञान असलेली मंडळी सोशीयल मीडिया वर अर्थातच फेसबुक व व्हाट्सएप ,ट्विटर युट्यूब व इन्स्टाग्राम आदी सोशीयल मीडियावर आपले …

Read More »

ब्रेक द चेन अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना आज रात्रौ 8 वाजतापासून होणार लागू

ब्रेक द चेन अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना ,आज रात्रौ 8 वाजतापासून होणार लागू चंद्रपूर दि. 22 एप्रिल: कोरोना (कोविड-19) विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांचेव्दारे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रात “ब्रेक दि चेन (BREAK THE CHAIN) अंतर्गत संदर्भ क्र. 14 चे आदेशान्वये कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभुमीवर संपूर्ण महाराष्ट्रात काही ठरावीक बाबीस दि. 30 एप्रिल 2021 …

Read More »