Breaking News

Recent Posts

आंबेडकरी चळवळ आणि समाजातील मैत्री भावना?

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल १३० व्या भिमजयंती निमित्याने विशेष लेख आंबेडकरी चळवळ आणि समाजातील मैत्री भावना?. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाला १३० वर्ष पूर्ण होत असताना.जिवंतपणी त्यांच्या क्रांतिकारी विचारांची भिती मनुवादी सनातनी हिंदूंना वाटत नव्हती त्याही पेक्षा जास्त भीती आता त्यांना वाटत आहे. त्यांच्या क्रांतिकारी विचारांने लोक जागृत झाले तर?. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत सर्व मागासवर्गीय,आदिवासी,अल्पसंख्याक समाजाला त्यांनी व्यवस्थित हाताळून गारद करून ठेवले आहे. तरी हा मागासवर्गीय समाज पूर्णपणे आंबेडकरी …

Read More »

क्रीडांगणाचे काम तातळीने पूर्ण करा : क्रीडा मंत्री सुनील केदार यांना काँग्रेसचे निवेदन

क्रीडांगणाचे काम तातळीने पूर्ण करा : क्रीडा मंत्री सुनील केदार यांना काँग्रेसचे निवेदन चंद्रपूर : जिल्ह्यात पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांचे प्रथम आगमना निमित्त घुग्घुस काँग्रेस तर्फे अध्यक्ष राजुरेड्डी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच घुग्घुस नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या अमराई वॉर्ड क्रं.01 मधील प्रस्तावित नियोजित क्रीडांगणाचे बांधकाम तातळीने करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून …

Read More »

दोषी अधिकाऱ्यावर कारवाई, दहा लाखाची आर्थिक मदत व नोकरीचे अभिवाचन द्यावे – अँड. वामनराव चटप यांची मागणी 

दोषी अधिकाऱ्यावर कारवाई, दहा लाखाची आर्थिक मदत व नोकरीचे अभिवाचन द्यावे – अँड. वामनराव चटप यांची मागणी  * दफ्तर दिरंगाई,कर्तव्यात कसूर व मानसिक छळापायी मुलीची आत्महत्या राजुरा, वार्ताहर  –             कर्तव्यात कसूर करून वारंवार कार्यालयात येण्यास भाग पाडून मृतक मुलीचा व तिच्या कुटुंबाच्या छळ करणाऱ्या अधिकाऱ्या विरुद्ध तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, मृतक  प्रकल्पग्रस्त मुलीच्या कुटुंबाला वेस्टर्न …

Read More »