Breaking News

Recent Posts

वर्धा :- आज जिल्हाधिकारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दुपारी 2 वाजता जनतेशी साधणार संवाद / जनतेच्या मनातील प्रश्नांना देणार उत्तरे

वर्धा,सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:- वर्धा जिल्ह्यात मागील 15 दिवसांपासून सातत्याने रुग्ण संख्येत  वाढ होत आहे. याचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, कोविड रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाच्या तयारी संदर्भात जिल्हाधिकारी विवेक भीमनवार ‘फेसबुक लाईव्ह’ च्या  माध्यमातून संवाद साधणार आहेत. उद्या 8 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता नागरिक त्यांच्या मनातील प्रश्न थेट विचारू शकतात.      वर्धा जिल्ह्यात 15 ऑगस्टपर्यंत रुग्णसंख्या कमी होती. मात्र 15 ऑगस्टला एकाच …

Read More »

गृहमंत्र्यांनाही धमकीचा फोन

नागपूर(७ सप्टेंबर): मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यावर आलेल्या धमकीच्या फोनने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली असतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानीही धमकीचा फोन आल्याने नागपूर पोलिसांची झोप उडाली आहे. या धमकीच्या फोननंतर गृहमंत्र्यांच्या सिव्हिल लाइन्समधील जीपीओ चौकातील निवासस्थानावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवास्थानावरील …

Read More »

शेतकऱ्यांना २०२०-२०२१ ची पेरापत्रक नोंद घेवून सातबारा उपलब्ध करून देण्याबाबत

चिमूर – शासनाने सन २०२०-२०२१ वर्षाकरिता खरीप हंगामातील शासकीय कापूस विक्री करीता शेतकऱ्यांना नांव नोंदणी प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर येथे दि. १/९/२०२० ते दि. ३१/१०/२०२० पर्यंत होणार आहे. पण शेतकऱ्याच्या सातबारावर पेरापत्रक नोंद २०१९-२०२० असून नोंदणीकरीता शासकीय परिपत्रकाप्रमाणे २०२०-२०२५ पेरापत्रकाची नोंद असल्याशिवाय ऑनलाईन नोंद होत नसल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्री करीता नोंद करतांना अडचण निर्माण होत आहे.तेव्हा आपण चिमूर …

Read More »